🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात सध्या गलिच्छ राजकारण सुरु असल्याची टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कुलाब्याच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर ठाकरे यांनी चंदनवाडीच्या गणपतीचे दर्शन घेतले. राज्यातील राजकारण अत्यंत गलिच्छ सुरु असल्याची टीका ही ठाकरे त्यांनी केली.
तसेच शिवसेनेने एकाचवेळी पाठीवर 40 वार खाल्याची बोचरी टीका ही त्यांनी केली. हा जो दगा देण्यात आला, पाठीत खंजीर खूपसण्यात आला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. राज्यातील जनता शिवसेनेच्या पाठिशी असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्यांना चांगल राजकारण करायचे आहे. स्वच्छ राजकारण हवे आहे, अशी सर्व मंडळी शिवसेनेसोबत असल्याचा दावा त्यांनी त्यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Raosaheb Danve । “राज ठाकरेंनी निमंत्रण दिले तर अमित शहा नक्की जातील कारण…”; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितले
- Sudhir Mungantiwar | शिंदे-फडणवीस सरकार हे स्थिर सरकार आहे – सुधीर मुनगंटीवार
- Ashok Chavan । “काँग्रेस रसातळाला गेलाय, गुलाम नबी आझादांप्रमाणे तुम्हीही पक्ष सोडा”; आठवलेंचा अशोक चव्हाणांना सल्ला
- Shweta Tiwari | दुसरं लग्न मोडताना श्वेता तिवारी झाली होती प्रचंड भावूक, केल्या भावना शेअर
- Sanjay Kapoor | “संजय कपूरने केली माझी फसवणूक म्हणून…”, महीपने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
