Share

“महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु”, मुख्यमंत्री ठाकरेंचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (२ एप्रिल) जीएसटी भवनाच्या इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘सध्या महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु असून महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘ही इमारत २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होईल.’ तसेच ही शासकीय इमारत असली तरी ती शासकीय वाटणार नाही अशा पद्धतीने याचे काम व्हावे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!