Share

‘सोशल मीडियावर राजकीय नेते, अधिकाऱ्यांवर आक्षेपार्ह टिपण्णी केल्यास होणार कारवाई’

Published On: 

🕒 1 min read

पटना: आता सोशल मीडियावर राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांवर आक्षेपार्ह टिपण्णी करणे महागात पडणार आहे. कारण आता बिहार मध्ये सरकारने एक फर्मान काढला आहे यामध्ये सोशल मीडियावर राजकीय नेते तसेच अधिकार्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे आदेश बिहार पोलिस ADG कडून एक पत्र जारी करून देण्यात आले आहेत.

या पत्रांमध्ये सोशल मीडियावर सरकार, मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना बद्दल अपमानजनक आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्यास सायबर गुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र सध्या बिहारमध्ये यावरून राजकारण सुरू झाले आहे.

आरजेडी ने यावरून सरकारवर सोशल मीडिया ला घाबरत आहे. ‘सरकार जाहिरातींच्या माध्यमातून आपला अजेंडा साध्य करत आहे. तर खऱ्या बातम्यांना दाबत असल्याचा’ आरोप केला आहे. त्याचबरोबर तेजस्वी यादव याने देखील सोशल मीडियावर ट्विट करत, ‘ नितीशकुमार यांनी ६० घोटाळे केले आहेत, आरोपींचे ते रक्षण करतात, तर पोलीस देखील दारू विकतात आणि निर्दोषी ना अटक करतात असा आरोप केला आहे. ‘ तर मी आता असे बोलल्यानंतर मला देखील अटक करा असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!