Share

Assembly Session 2022 | ४० लोकांना खूप सांभाळावं लागणार आहे, पण वरचे १० असे तसेच आहेत – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कालपासून पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहात अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मुद्दा उपस्थित केला.

“मुख्यमंत्री महोदय मधल्या काळामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबानां भेटलो होतो. त्यांनी मला सागितलं होत कि तुम्ही ४० आमदार कुठे जाणार नाही. तुमची काम करणार आहे. जरा गप्प बसा एक दिवस तरी विरोधी पक्षाचं ऐकू दे. तुमच्या करता एक वेगळं ऑफिस उघडलं आहे. काळजी करू नका. तुम्हाला ४० लोकांना लई सांभाळायचं आहे. ते वरचे १० तसेच आहे. महाराष्ट्राची जनता खूप अशाने पाहत आहे. मगाशी बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितलं पांढरी दाढी-काळी दाढी पांढऱ्याची काळी दाढी करतात असं मी ऐकलं आहे. परंतु तुम्हाला कळ्याची पांढरी करायची असेल तरी करा. पण जाऊद्या मी त्याच्या खोलात जात नाही. परंतु राज्याच्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहजे. शेतकरी खूप अशाने पाहत आहे. जर मदत केली नाही तर तो पुन्हा आत्महत्या करण्याकडे वळेल. जे माणुसकीला शोभणारं नाही.” असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!