🕒 1 min read
नाशिक : आजपासून अनलॉक ५ ला सुरवात झाली आहे. यामध्ये बार आणि रेस्टॉरंट देखील उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु शाळा आणि मंदिरं मात्र बंदच आहेत. मंदिर व्यवस्थेवर अवलंबून असणारे छोटे मोठे व्यावसायिक आणि दुकानदारांची उपासमार होत आहे. ‘मात्र या ठाकरे सरकारला आमच्या देवाचा एवढा आकस का आहे? हेच समजत नाहीए. आम्ही राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केली परंतु कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला अजूनही जाग आली नाही’ अशा कठोर शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1259064324474796/
महत्वाच्या बातम्या :
- राज्य सरकारच्या अडचणी वाढणार; 10 तारखेला महाराष्ट्र बंद ठेवण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
- नियम मोडल्याने स्टार खेळाडूवर कारवाई? चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन म्हणतं ‘ते’ वृत्त खोटं
- भाजपचे झुंजार नेते नारायण राणेही अडकले कोरोनाच्या विळख्यात!
- बार-हॉटेल्स सुरु होणार मग मंदीरं बंद का? राणा जगजितसिंह पाटील यांचा थेट सवाल
- धक्कादायक; रात्रीच्या अंधारात अज्ञातांनी पेटवली कांदाची चाळ


