🕒 1 min read
औरंगाबाद: औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता राजकारण चांगलेच तापत आहे. याच पार्श्वभूमीवर या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा धोतर फेडू, असा इशारा मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह एकूण २० जणांना दिल्ली दंगलीवरून उच्च न्यायालयाची नोटीस
-
‘…तरच आंदोलन मागे घेणार, अन्यथा मागे हटणार नाही’; राजू शेट्टी यांचा इशारा
-
‘महाराष्ट्राच्या नावाचं कुंकू आम्ही का लावायचं’ – वामराव चटप
-
Russia Ukraine war:रशिया युक्रेनशी युद्धबंदीचा करार करण्यास तयार : रशियन मंत्री व्लादिमीर मेडिन्स्की
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
