Share

काँग्रेसने घमेंडीपणा सोडावा – आंबेडकर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा-गुजरात निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसने घमेंडीपणा सोडावा असा टोला भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातून कॉंग्रेसविषयी अनेक मत- मतांतरे समोर येत आहेत.

गुजरातमध्ये आपल्याशिवाय पर्याय नसल्याची काँग्रेसची भावना घातक असल्याचंही ते म्हणाले.

तर दुसरीकडे गुजरातमध्ये काँग्रेसकडून भाजपविरोधी पक्षांशी संवाद नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसचा टीकाव लागणार नाही, असे ते म्हणालेत.

दरम्यान हार्दीक पटेल आणि अल्पेश ठाकोर हे परस्परविरोधी नेते काँग्रेससोबत कसे टीकतील, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!