Share

“…तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळया दगडाची रेष”, ईडीच्या छापेमारीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सध्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीमुळे भाजप महाविकास आघाडी सरकारला निशाण्यावर धरत आहे. आता यासर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar Reaction) एक पक्ष सोडून बाकीच्यांवर धाडी पडत आहेत. असा टोला त्यांनी लगावला आहे.

नवाब मलिक यांच्या अटकेवर अजित पवार म्हणाले की, “नवाब मलिक हे प्रकरण १९९३ चे आहे. आरोप प्रत्यारोप होणारच आहेत. आम्ही आमची काम करत आहोत. एक पक्ष सोडून बाकी पक्षांवर धाड पडते. मात्र सरकार येतात सरकार जातात. हे सर्व काही द्वेष भावनेतून सुरु आहे. तसेच सरकार पडेल याबाबत कोण काय तारखा देतं याला काही महत्व नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली. जो पर्यंत १४५ फिगर आहे. जोंपर्यंत शरद पवारसाहेब, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळया दगडाची रेष आहे.”

दरम्यान पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, “पंतप्रधानपद यांचा मान राखला पाहिजे. निदर्शनं, आंदोलन वेगळं. मात्र त्यांचा आदर केला पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!