Share

टीका करून जे गाजावाजा करतात … ; उदय सामंत यांचा राणेंना टोला

Published On: 

पुणे : शिवसेना पक्ष आणि राणे कुटुंब यांच्यातील वैर सर्वश्रुतच आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून राणे कुटुंबीय आणि शिवसेना पक्ष यांच्यातील वैर खूपच वाढत गेलं. राणे कुटुंबातील कोणतीच व्यक्ती शिवसेनेवर तोंडसुख घ्यायला विसरत नाही. तर शिवसेनेतील मोठे मोठे नेते पण शक्य असल्यास राणे कुटुंबावर टीका करायला धजत नाहीत.

‘’जे टीका करतात ते आपल्या कर्माने टीका करत असतात. मी टीका करणारा मंत्री नाही. कुणावर टीका ही करीत नाही. टीका करणाऱ्यां ना उत्तरही देत नाही. परंतु , ”टीका करीत जे गाजावाजा करीत फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात. असा असा टोला आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राणे कुटुंबियांना नाव घेता लगावला. उदय सामंत यांनी हिम्मत असेल तर माझ्याविरुद्द माझ्याच विधानसभा मतदार संघात उभे राहून जिंकून दाखवा असे आवाहनही राणे परिवाराला केले.

महराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे आज एक शैक्षणिक कार्यक्रमासाठी पुणे शहरात आले होते तेव्हा त्यांनी टीका करून गाजावाजा करणे हा मूद्दा धरून नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!