Share

हे माझं शेवटच आंदोलन; आता मागण्या मान्य न झाल्यास जागेवर प्राण सोडेन- अण्णा हजारे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: ‘हे आपलं शेवटचं आंदोलन असेल. या आंदोलनातील मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर प्राणाची आहुती देईन,’ असा निर्वाणीचा इशारा जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे. अण्णा हजारे येत्या मार्च मध्ये जनलोकपाल कायद्यासाठी दिल्लीत आमरण उपोषण करणार आहेत.

‘सरकारनं आमचं म्हणणं ऐकावं म्हणून आंदोलन करण्यात येईल. पण सरकारनं आमचं ऐकलं नाही तर मी जागेवरच प्राण सोडेन, अस अण्णा म्हणाले आहेत. ते उत्तरप्रदेश येथील संभल येथे भारतीय किसान युनियनच्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!