Share

‘तेव्हा शास्त्री यांनी किती रेड वाईन घेतल्या असतील याचा मी विचारही करू शकत नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये टीम इंडियाची कामगिरी उल्लेखनीय झाली. टीम इंडियाने टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या त्यांच्याच मायभूमीत 2-1 ने पराभव करत इतिहास घडवला. यावेळी भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीवर होता. आणि महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापती झालेल्या असतानाही भारताने टेस्ट सीरिज जिंकली. याचं इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने कौतुक केलं आहे.

यानंतर मात्र, वॉन याने रवी शास्त्री यांना टोला लगावला आहे. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी किती रेड वाईन घेतल्या असतील, याचा मी विचारही करू शकत नाही, यानंतर त्यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे.

मायकल वॉन पुढे म्हणाला, भारताने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्नमध्ये धमाकेदार विजय मिळवला, यानंतर सिडनीमध्ये दुखापत झालेली असतानाही हनुमा विहारी आणि आर.अश्विनयांनी अखेरपर्यंत बॅटिंग करत टेस्ट मॅच ड्रॉ केली. टीम इंडियाचं हे पुनरागमन सर्वोत्कृष्ट होतं, यावेळी त्यांनी ऋषभ पंतच्या बॅटिंगचेही कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!