Share

जवानांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही,मोदींनी वाहिली ट्वीटरवरून श्रद्धांजली

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून शहिदांच्या कुटुबीयांच्या पाठिशी देश उभा असल्याचे म्हटले. तसेच, जवानांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचंही मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय.

दरम्यान,दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू- काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या संपर्क साधून हल्ल्याच्या माहिती घेतली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!