औरंंगाबाद : जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी हॉटेल जवळ थांबलेल्या युवकाला बदडल्याची घटना घडली. तीन जणांनी समिर अजमद पठाण (वय १९, रा.आंबेडकरनगर) याला सुरवातीला जवळ जात त्यानंतर त्याला शिवीगाळ करत. बेदम मारहाण केली करायला सुरुवात केली.
त्या युवकाने कसा बसा जीव मुठीत बांधत पोलिस ठाणे गाठले. ही घटना ५ मार्चच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जाधववाडी परिसरातील समाधान हॉटेलजवळ घडली.
याप्रकरणी अमोल हिरालाल जक्कलवाड (वय २९, रा.गोकुळनगर), अर्जून आणि त्यांच्या दोन साथीदाराविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- औरंगाबादेत कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू, ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- तर औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांवर गुन्हा दाखल करू-जिल्हाधिकारी
- बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

