🕒 1 min read
मुंबई : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्य सरकार कडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी अशी विनंती आपल्याला करीत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nilesh Rane । निलेश राणेंची पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींवर टीका; म्हणाले …
- Egg Allergy | अंडी खाल्ल्यानंतर मूल आजारी पडल्यास, ‘ही’ असू शकतात कारणे
- Yashomati Thakur | तानाजी सावंतांच्या डोक्यावर परिणाम झाला ; यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका
- Shivsena | उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापांचा शिंदे गटात प्रवेश
- Vinod Patil | “सावंतांच्या वक्तव्याची तात्काळ दखल घेऊन समज द्यावी, अन्यथा…” ; विनोद पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
