Rajesh Tope

.. ही लस ठाकरे सरकारने घरबसल्या चुलीवर बनवली की इटालियन सरकारने दिली?

मुंबई: राज्यात आठ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. ...

.. ही लस ठाकरे सरकारने घरबसल्या चुलीवर बनवली की इटालियन सरकारने दिली?

मुंबई: राज्यात आठ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. ...

आरोग्य खात्यातील परीक्षेच्या पेपरफुटीची चौकशी करा, अन्यथा आम्ही…- गोपीचंद पडळकर

मुंबई : सध्या राज्यात आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या पेपरफुटीचे प्रकरण चर्चेत आहे. यावरुन राज्याच्या राजकारणात मोठे वादंग सुरु आहे. पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या ...

‘…नाहीतर मोठ्या प्रमाणात संसर्गाला सामोरं जावं लागेल’

मुंबई : कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये आतापर्यंत 5 ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या ...

‘उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांच काय?’

मुंबई : उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, त्यांना गोरगरीबांच्या मुलांचं काहीच पडलेलं नाही. त्यांना फक्त आपल्या मुलाची काळजी आहे. आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?, ...

‘मंत्री कोरोना नियम पायदळी तुडवताय, सर्वसामान्यांना मात्र आर्थिक दंडाची शिक्षा’

मुंबई : रविवारी औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह नेत्यांचा सत्कार सोहळा झाला. यात एकाही मंत्र्याने मास्क परिधान केले ...

आम्ही पंजाबमधील सर्व 117 जागा लढवणार; अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चंदीगडमध्ये नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी पत्रकार परिषद घेत नविन पक्षाच्या ...

‘शाहरुख खानने मलिक आणि राऊतांना रोज उठून कुत्र्यासारखं भुंकण्यासाठी भाड्याने घेतलं असेल’

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर पोलीस कोठडीत आहे. त्याच्या अटकेवर, एनसीबीच्या छाप्यावर संशय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

…म्हणून मोदी सरकार पेट्रोलचे दर कमी करणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका

कोल्हापूर : देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्या नागरिक घाईला आला आहे. राजकीय नेते मोदी सरकारवर या मुद्द्यावरुन टीका करताना दिसतात. याच मुद्द्यावरून आता ...

पाठराखण करण्याच्या नादात ‘महाविकास आघाडी’ सरकार व्हिलन बनले- चित्रा वाघ

मुंबई : सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!