Nationalist
तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर ; केला कोकणचा दौरा
मुंबई : कोकणात पाऊस-पुराने नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. केंद्रीय ...
‘तज्ञांच्या अभ्यास समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्व्हेक्षण करून पुनर्वसन करावे’
महाड : दरवर्षी पावसाळ्यात डोंगरावरील गावांमध्ये भूस्खलन आणि दरड कोसळून मनुष्यहानी होत आहे. राज्यात दरड कोसळून अनेक निष्पाप लोकांचे मृत्यू झाले आहेत. तळये गावात ...
कोल्हापूरकरांच्या संकटात भर ; राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आता पावसाचा जोर ओसरला आहे. काल दिवसभरात कोल्हापूर शहरात पावसाने हजेरी लावली नाही, त्यामुळे कोल्हापुरकरांची महापुरातून सुटका होणार आहे. पण ...
‘कोकणसह पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार’
मुंबई : ‘केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय ...
‘राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही ; केंद्राला देऊन टाका’
मुंबई : राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा आणि दरडग्रस्त भागाचा राजकीय नेते मंडळी दौरे करत आहेत. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज ...
‘कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याची शक्ती उद्धव साहेबांना मिळो’
पुणे : कोरोनाचे संकट अद्यापही असतांना दुसरीकडे अतिवृष्टी, दरड कोसळण्या सारखे आपत्तीमुळे २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस लोकांना मदतीतून, लोकांना भेटून, ...
‘कोल्हापूर शहर आता कोणत्याही संकटाला सामोरं जायला सज्ज’ – खासदार संभाजीराजे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आता पावसाचा जोर ओसरला आहे. काल दिवसभरात कोल्हापूर शहरात पावसाने हजेरी लावली नाही, त्यामुळे कोल्हापुरकरांची महापुरातून सुटका होणार आहे. पण ...
महाराष्ट्र शोकाकुल ; उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत, केली ‘हि’ विनंती
मुंबई : कोरोना सारख्या महामारीचा सामना करत असतानाच सध्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ...
सांगली शहरात भीषण परिस्थिती ; शहर अद्याप पाण्याखालीच
सांगली : महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही ...
‘तात्काळ मदत करुच, आढावा घेऊन आर्थिक मदतही करु’ ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
चिपळूण : मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा तेथील प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी देखील ...