Cricket News
IND vs SA : निर्णायक सामन्यात पावसाची पुन्हा एकदा एंट्री, खेळ थांबवला!
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिकेतील शेवटचा निर्णायक सामना खेळला जात आहे. या दोन्ही संघातील शेवटचा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू ...
IND vs SA : ऋषभ पंतचं नशीबच फुटकं! शेवटच्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकानं जिंकला टॉस
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज बंगळुरू येथे खेळायला जाणार आहे. ...
IND vs SA : ऋषभ पंतचं नशीबच फुटकं! शेवटच्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकानं जिंकला टॉस
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज बंगळुरू येथे खेळायला जाणार आहे. ...
मोहम्मद शमी टी-२० विश्वचषकात खेळण्याबाबत माजी खेळाडू म्हणाला,“या प्लॅनमध्ये तो दिसत…”
मुंबई : ऑस्ट्रेलियात आगामी काळात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला फारसा वेळ उरलेला नाही. गतवर्षी ही स्पर्धा भारतीय संघासाठी खूपच वाईट राहिली होती. अशा स्थितीत ...
IND vs SA : शेवटच्या निर्णायक सामन्यात भारताचा ‘हा’ गोलंदाज दक्षिण आफ्रिकेसाठी ठरेल घातक; वाचा!
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सध्या सुरू असलेली ५ टी-२० मालिका निर्णायक वळणावर उभी आहे. या सामन्यात झालेली चूक कोणत्याही संघाला महागात ...
IND vs SA : आवेश खानने त्याच्या कामगिरीचे श्रेय ‘या’ कारणामुळे दिले राहुल द्रविडला; वाचा!
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. राजकोट येथे खेळलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. ...
IND vs SA : बंगळुरूतील निर्णायक सामन्यात पाऊस ठरू शकतो अडथळा, ‘असे’ राहील हवामान; वाचा!
मुंबई : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० जोरदार पुनरागमन केले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले दोन सामने गमावले होते. यानंतर संघाने सलग दोन ...
IND vs SA : बंगळुरूतील निर्णायक सामन्यात पाऊस ठरू शकतो अडथळा, ‘असे’ राहील हवामान; वाचा!
मुंबई : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० जोरदार पुनरागमन केले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले दोन सामने गमावले होते. यानंतर संघाने सलग दोन ...
वसीम जाफरने ट्विटरवर लुटली व्वा! व्वा! मजेदार मीम्सने जिंकली चाहत्यांची मने; एकदा पाहाच!
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी शुक्रवारचा दिवस अतिशय मनोरंजक असा ठरला. कारण एकीकडे भारतीय क्रिकेट संघाने राजकोटमध्ये मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. ...
राशिद खान बनला ‘क्रिकेटचा अक्षय कुमार’, ‘या’ कारणामुळे चाहते करत आहेत जोरदार कौतुक; पाहा!
मुंबई : राशिद खानने आपल्या कामगिरीने आपण जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचे दाखवून दिले आहे. रशीद हा असा क्रिकेटर आहे जो जगातील प्रत्येक क्रिकेट लीगमध्ये ...