Abdul Sattar
Sanjay Shirsat | राजकारण कसं करायचं हे चंद्रकांत खैरेंना कळत नाही – संजय शिरसाट
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे शिंदे गटाच्या वतीने दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचा मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार ...
Shivsena | अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करा, शिवसेनेची फडणवीसांकडे मागणी
मुंबई : सध्या राज्यात सगळीकडे निवडणुकांंचं वारं घुमू लागलं आहे. अशातच शिवसेना पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी केली आहे. अंधेरी पूर्व मतदार ...
Abdul Sattar | “महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर”
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्यापासून शिवसेना पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पाहायला मिळत आहेत. ...
Abdul Sattar | चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अब्दुल सत्तार म्हणाले…
मुंबई : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा केला आहे. खैरेंनी ...
Abdul Sattar | ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंचे नेतृत्व मान्य करावे ; अब्दुल सत्तारांचा सल्ला
मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट . या दोन गटातील नेते ...
Abdul Sattar | “…नाहीतर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल” ; अब्दुल सत्तारांचा खोचक टोला
जालना : उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. जालन्यात हिंदूगर्वगर्जना मेळाव्याचं ...
Abdul Sattar | “दसरा मेळाव्याची परवानगी शिवसेनेला मिळाली कारण…”; अब्दुल सत्तार
वाशिम : काल मुंबई हायकोर्टात दसरा मेळावा संदर्भात सुनावणी पार पडली. संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं होत. दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेना ...
Ambadas Danve । शेतकर्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला डाग; अंबादास दानवे आक्रमक
यवतमाळ : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसात रक्कम टाकली जाईल, असे आश्वासन राज्याचे ...
Ambadas Danve । शेतकर्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला डाग; अंबादास दानवे आक्रमक
यवतमाळ : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसात रक्कम टाकली जाईल, असे आश्वासन राज्याचे ...
Ambadas Danve । शेतकर्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला डाग; अंबादास दानवे आक्रमक
यवतमाळ : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसात रक्कम टाकली जाईल, असे आश्वासन राज्याचे ...