Abdul Sattar

Sanjay Shirsat | राजकारण कसं करायचं हे चंद्रकांत खैरेंना कळत नाही – संजय शिरसाट

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे शिंदे गटाच्या वतीने दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचा मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार ...

Shivsena | अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करा, शिवसेनेची फडणवीसांकडे मागणी

मुंबई : सध्या राज्यात सगळीकडे निवडणुकांंचं वारं घुमू लागलं आहे. अशातच शिवसेना पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी केली आहे. अंधेरी पूर्व मतदार ...

Abdul Sattar | “महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर”

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्यापासून शिवसेना पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पाहायला मिळत आहेत. ...

Abdul Sattar | चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अब्दुल सत्तार म्हणाले…

मुंबई : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा केला आहे. खैरेंनी ...

Abdul Sattar | ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंचे नेतृत्व मान्य करावे ; अब्दुल सत्तारांचा सल्ला

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट . या दोन गटातील नेते ...

Abdul Sattar | “…नाहीतर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल” ; अब्दुल सत्तारांचा खोचक टोला

जालना : उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. जालन्यात हिंदूगर्वगर्जना मेळाव्याचं ...

Abdul Sattar | “दसरा मेळाव्याची परवानगी शिवसेनेला मिळाली कारण…”; अब्दुल सत्तार

वाशिम : काल मुंबई हायकोर्टात दसरा मेळावा संदर्भात सुनावणी पार पडली. संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं होत. दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेना ...

Ambadas Danve । शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला डाग; अंबादास दानवे आक्रमक

यवतमाळ : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसात रक्कम टाकली जाईल, असे आश्वासन राज्याचे ...

Ambadas Danve । शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला डाग; अंबादास दानवे आक्रमक

यवतमाळ : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसात रक्कम टाकली जाईल, असे आश्वासन राज्याचे ...

Ambadas Danve । शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला डाग; अंबादास दानवे आक्रमक

यवतमाळ : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसात रक्कम टाकली जाईल, असे आश्वासन राज्याचे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!