Tag: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
-
Tanaji Sawant | शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची – तानाजी सावंत
मुंबई : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे सोलापूर शहरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते भय्या चौक बुबने चाळ येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी युवक चे सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रियदर्शन साठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश देखील केला. या कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी शिंदे गट , अमुक तट म्हणू नका म्हणत…
-
Tanaji Sawant | शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची – तानाजी सावंत
मुंबई : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे सोलापूर शहरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते भय्या चौक बुबने चाळ येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी युवक चे सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रियदर्शन साठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश देखील केला. या कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी शिंदे गट , अमुक तट म्हणू नका म्हणत…
-
“शरद पवार जरी मित्र असले, तरी ती नि** प्रवृत्ती आहे”, शिवसेनेची जुनी फेसबुक पोस्ट व्हायरल
मुंबई : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेते आणि विरोधी पक्षांचे नेते आमने-सामने आल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता सोशल मीडियावर शिवसेनेच्या एका जुन्या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या फेसबूक पेजवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे एक वक्तव्य आहे. ज्यामध्ये त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) हे…
-
State Budget Session 2022 : “बाळासाहेब ठाकरे आज असते तर एका मिनिटात अशा मंत्र्याला…”, फडणवीस आक्रमक
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजपासून (३ मार्च) सुरु झाले आहे. भाजपने विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला पहिल्याच दिवशी घेरले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीने भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा संदर्भ देत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “(A…
-
State Budget Session 2022 : “बाळासाहेब ठाकरे आज असते तर एका मिनिटात अशा मंत्र्याला…”, फडणवीस आक्रमक
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजपासून (३ मार्च) सुरु झाले आहे. भाजपने विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला पहिल्याच दिवशी घेरले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीने भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा संदर्भ देत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “(A…
-
मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रातच आहेत- संजय राऊत
मुंबई : २७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रातच आहेत, असेही ते म्हणाले आहेत. लेखात राऊत म्हणाले आहेत की, मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रातच आहेत. मुंबई…
-
मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रातच आहेत- संजय राऊत
मुंबई : २७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रातच आहेत, असेही ते म्हणाले आहेत. लेखात राऊत म्हणाले आहेत की, मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रातच आहेत. मुंबई…
-
“…पण महाराष्ट्रात मराठी भाषेची नेमकी अवस्था काय?”, संजय राऊतांचा सवाल
मुंबई : २७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘हल्ली भाषेचेही दिवस साजरे केले जातात. कारण जगभरातच मातृभाषा आणि बोलीभाषांचे मर्तिक घातले जात आहे. २१ फेब्रुवारीला…
-
अर्ध्या रात्री तुमच्या मदतीला धावून येणारा हा शिवसैनिकच असतो; शिवसंवाद मोहिमेत अंबादास दानवेंचे प्रतिपादन!
औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackrey), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackrey) यांचे शहरावर विशेष लक्ष असून पालकमंत्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास झपाट्याने होत असून विकास विविध विकास योजनांच्या माध्यमातून शहर गतीने पुढे जात आहे. याबरोबरच शिवसेना एक सामाजिक संघटना सुद्धा आहे जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शिवसैनिक दिवस-रात्र न पाहता धावून जात असतो. गरज पडल्यास अर्ध्या रात्री…
-
‘ठाकरे’ सरकारमुळेच औरंगाबाद एलईडीच्या झगमगाटात उजळले-अंबादास दानवे
औरंगाबाद: राज्यात ठाकरे सरकार अतिशय चांगल्या रीतीने काम करत असून ठाकरे सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी भरघोस निधी शहरासाठी मिळाला असून येणाऱ्या काळात विविध विकास कामांसाठी जवळपास २६०० कोटींचा निधी या सरकारच्या काळात मिळाला आहे. शहरात बहुतांश ठिकाणी सिमेंटचे रस्ते झाले आहेत. शहरात तील मुख्य रस्ते त्याचप्रमाणे वाॅर्डातील अंतर्गत रस्ते एलईडीच्या झगमगाटामुळे उजळून निघाले आहे. निश्चितच…