महाराष्ट्र

खंडणीखोर जिल्हा परिषद सदस्याला बेड्या; २ करोडची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले

टीम महाराष्ट्र देशा: २० करोड रुपयाच्या खंडणीची मागणी करून, २ करोड रुपयाची रक्कम स्विकारताना पुणे येथे शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याला अटक करण्यात आली आहे. ...

वेगळे पक्ष असणारे खोत, जानकर, मेटे भाजप आमदार कसे ?

मुंबई: राज्यमंत्री सदाभाऊ खोत महादेव जानकर, आणि आमदार विनायक मेटे हे यांचे स्वतंत्र पक्ष आहेत. तरी ते सभागृहात भाजपचे सदस्य आहेत हे कसे? यांच्या ...

चोरट्यांनी दुचाक्या लांबविल्या: चोरांना पकडण्यात पोलिस अपयशी

औरंगाबाद: शहरातील विविध भागांतून पाच दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहानुरमिया दर्गा परिसरात मोतीलाल काकडे यांनी एमएच ...

कोरेगाव भीमा दंगल: अखेर मिलिंद एकबोटेला अटक 

पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आज एकबोटे यांच्या अंतरीम जमीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ...

उडने दो धूल को, कहा तक उडेगी, हवाओने साथ छोडा, तो जमीन पर ही गिरेगी- धनंजय मुंडे

मुंबई: भाजपा सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे, मागील अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही. अर्थसंकल्पातून चांदा गेले आणि बांदा आले. सरकारचा हा अर्थसंकल्प शेवटचा असून ...

कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना ठरल्या फोल – धनंजय मुंडे

मुंबई: अर्थसंकल्पात शेतीसाठी केवळ ५ % तरतूद केली आहे. कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. ९ महीन्यानंतर हि ४३ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित ...

कोरेगाव-भीमा दंगलीत 9.45 कोटीचं नुकसान

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीत 9.45 कोटीचं नुकसान झाले असून महाराष्ट्र बंदच्या वेळी सुमारे 13 कोटींचं नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री ...

कर्जमुक्तीचे गाजर तुमचे थापा तुम्ही हाणा,बळीराजा हा तयार आता,मोडाया तुमचा कणा- विखे पाटील

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचाअर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण ...

कोरेगाव-भीमा प्रकरणी गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्री

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी ९ कोटी ४५ लाखांची नुकसान भरपाई देणार आहे.  तसेच हिंसाचार प्रकरणातील गुन्हे मागे घेणार ...

शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा

मुंबई: मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येताना दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत, शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा, राज्याचे जलसंपदा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!