महाराष्ट्र

सरकारकडे संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नाही- आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा- माणूस कुठल्याही विचारांचा असेल तरी त्याला अटक झाली पाहिजे. संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नाही, असा थेट आरोप भारिप ...

एकनाथ खडसेंचा मोठा आरोप, मंत्रालयात उंदीर घोटाळा

मुंबई: एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडीस आणला आहे. भाजपला घरचा आहेर देण्यासाठी खडसे नेहमी अग्रेसर असतात. तसेच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे ...

शरद पवारांनी कृषिमंत्री असतांना स्वामिनाथन अहवाल का स्वीकारला नाही ?- माधव भंडारी

कोल्हापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषिमंत्री होते तेव्हा त्यांनी ‘स्वामिनाथन’च्या शिफारशी का स्वीकारल्या नाहीत ? असा प्रश्न भाजपचे राज्याचे प्रवक्ते माधव भंडारी ...

महावितरणाची शून्य थकबाकी मोहीम; कर्मचारी व अधिकारी नीलंबीत

औरंगाबाद: महावितरणाची थकबाकी वसुल मोहीम जोरात चालु आहे. या मोहिमेत कामचुकारपणा करणार-या छावनी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिपक माने यांच्यासह ९ कर्मचारी व अधिकाऱ्यांना ...

दानशूर अक्षय कुमारवर टीका करणारे राज ठाकरे हे मुद्दे लक्षात घेणार का?

टीम महाराष्ट्र देशा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अक्षयवर निशाणा साधला होता. अक्षय कुमारच्या पॅडमॅन ...

भाजप प्रदेश उपाध्यक्षांनी राज ठाकरेंविरुद्ध केली पोलिसात तक्रार

सांगली: शिवतीर्थावर समाजात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. राज ठाकरे ...

Breaking: मिलिंद एकबोटेवर कोर्ट आवारात हल्ला; काळे फासण्याचा प्रयत्न

पुणे: कोरेगाव-भीमा प्रकरणी अटक असलेले मिलिंद एकबोटेवर आज शिवाजीनगर कोर्ट आवारात हल्ला करण्यात आला आहे. तसेच यावेळी त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत ...

जितेंद्र आव्हाडांनी केले राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याच समर्थन

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या शिवतीर्थावरील भाषणानंतर भाजपनेत्यांनी राज ठाकरे यांना लक्ष केले आहे. एकीकडे भाजप आमदार राम कदम, आशिष शेलार यांनी राज ...

राज ठाकरेंच्या भाषणात आधी बाळासाहेब दिसायचे आता शरद पवार- आशिष शेलार

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभेत केलेल्या भाषणावर भाजप नेत्यांकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. भाजप आमदार राम कदम ...

प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला- संभाजी भिडे गुरुजी

सांगली: पुण्यातील शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषद ही भीमा-कोरेगाव दंगलीस कारणीभूत आहे. प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आणि कोरेगाव-भीमाच्या दंगलीत सहभाग असल्याचा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!