महाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार आज देशवासियांशी संवाद; महत्वाच्या घोषणांची शक्यता !
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहेत. याविषयी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे. देशातील सद्याची परिस्थिती ...
पंचनामे करण्यास टाळाटाळ; नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिली तंबी
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने ...
काँग्रेसकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षकपदी नगरच्या विनायक देशमुखांची नियुक्ती!
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- बिहारच्या निवडणुकीत यावेळी महाराष्ट्राचे मुद्दे गाजत असतानाच सर्वच पक्षांनी राज्यातून बिहारमध्ये पदाधिकारी-कार्यकर्ते पाठविण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसनेही बिहार निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून राज्यातील ...
तेलंगणाने नुकसानभरपाई केली जाहीर, महाराष्ट्रात मात्र ‘प्रतीक्षाच’ !
हैद्राबाद : सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा अशा असंख्य अडचणींचा ...
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही; भाजपातील वाचाळवीरांना शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावेच लागेल
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- भाजपचे काही लोक सध्या स्वतःच्या प्रसिध्दीसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत असून ते सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत. राज्याचे ...
गरज पडल्यास कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू ; वडेट्टीवारांनी दिला शब्द
नांदेड : लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात परतीच्या पावसानं प्रचंड हाहाकार उडवला. राज्यातील अनेक ...
महाराष्ट्राला मदत करण्यास केंद्राचा दुजाभाव : राजू शेट्टी
सांगली : सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा असा सामना करणाऱ्या ...
महाराष्ट्राला मदत करण्यास केंद्राचा दुजाभाव : राजू शेट्टी
सांगली : सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा असा सामना करणाऱ्या ...
नवरात्रोत्सव : बघा कोल्हापूरच्या अंबाबाईची दुसऱ्या माळेची खास रूपातील पूजा
कोल्हापूर : कालपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. राज्यभरात यंदा कोरोनाच्या सावटामुळे सण, उत्सवांवर बंधन असल्यानं काहीसा उत्साह कमी असला तरी भाविक शक्य तसे ...
सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
मुंबई : सद्या शेतकऱ्यांवर चहू बाजूनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा असा सामना ...