महाराष्ट्र
मोठी बातमी : गोपीचंद पडळकरांसह पुण्यातील एमपीएससीचे हजारो विद्यार्थी आक्रमक; वातावरण चिघळले
पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ...
शेती, पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करणार : अजित पवार
मुंबई : आपल्यासमोर कोरोनाचे मोठे संकट आले मात्र, सर्वांच्या सहकार्याने त्यावर मात करत आहोत. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असला तरी शेती, शेतकऱ्यांनी राज्याला सावरले ...
महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आला कि त्याला विरोध करायचा हेच शिवसेनेचे धोरण
मुंबई : कोकणात पर्यटनावर आधारित रोजगारनिर्मिती करण्यासाठी भविष्यात त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोना काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असताना, ग्रीन रिफायनरीसारखे प्रकल्प राज्याबाहेर ...
महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आला कि त्याला विरोध करायचा हेच शिवसेनेचे धोरण
मुंबई : कोकणात पर्यटनावर आधारित रोजगारनिर्मिती करण्यासाठी भविष्यात त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोना काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असताना, ग्रीन रिफायनरीसारखे प्रकल्प राज्याबाहेर ...
सचिन वाझेंना वकिलांची गरज नाही, उद्धव ठाकरेच त्यांचे वकील आहेत !
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू मागील गूढ वाढत आहे. हिरेन यांच्या पत्नीने शिवसेनेशी पूर्वसंबंध असलेल्या ...
अधिवेशन संपताच राज्य सरकारचा झटका;सामान्यांसह शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार
मुंबई : अधिवेशन संपताना राज्यातील वीज ग्राहकांना मोठा झटका लागला आहे. कारण ऊर्जामंत्री यांनी वीज कनेक्शन तोडण्याबाबत जी स्थगिती देण्यात आली होती. ती मागे ...
सचिन वाझे म्हणजे लादेन नाही; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना फटकारलं
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू मागील गूढ वाढत आहे. हिरेन यांच्या पत्नीने शिवसेनेशी पूर्वसंबंध असलेल्या ...
‘बंद दाराआडील वचनांवर बोलतात, मात्र शेतकऱ्यांना बांधावर दिलेल्या वचनांवर बोलत नाहीत’
मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी देखील भाजपने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवरून भाजपने ...
‘बंद दाराआडील वचनांवर बोलतात, मात्र शेतकऱ्यांना बांधावर दिलेल्या वचनांवर बोलत नाहीत’
मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी देखील भाजपने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवरून भाजपने ...
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार : अजित पवार
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. राज्यातील सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक मंदीचं सावट, कर्जमाफी ...