महाराष्ट्र
सचिन वाझेच्या ‘या’ वक्तव्यामुळे परमबीरसिंग अडचणीत
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी ...
तब्बल दीड वर्षांनंतर रंगणार शाहीरी आणि तमाशाचा फड
मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन लागल्याने या लोककला कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. कार्यक्रम बंद झाले आणि उत्पन्नाचं काहीच साधन नाही अशी अवस्था या कलावंतांवर ...
दोन महिने काळजीवाहू मुख्यमंत्री कोण; अजितदादा की एकनाथ शिंदे?
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या आठ दिवसांपासून मनक्याच्या शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरेपीचे उपचार मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये घेत आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर किमान दोन महिने ...
‘गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?’
नागपूर: राज्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. एसटी कामगारांचे आंदोलन आणि त्यातच अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार, यामुळे राजकारण चांगलेच तापत आहे. महाविकास आघाडी सरकार ...
‘गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?’
नागपूर: राज्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. एसटी कामगारांचे आंदोलन आणि त्यातच अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार, यामुळे राजकारण चांगलेच तापत आहे. महाविकास आघाडी सरकार ...
यशोमती ठाकूर म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस जबाबदार नेते आहेत, पण….
अमरावती: अमरावतीमध्ये झालेल्या हिंसचारामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील वातावरण बिघडले होते. अमरावती येथील हिंसाचार घडून गेला आता राज्य सरकारने तेथील परिस्थिती आटोक्यात आणली असल्याची माहिती ...
यशोमती ठाकूर म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस जबाबदार नेते आहेत, पण….
अमरावती: अमरावतीमध्ये झालेल्या हिंसचारामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील वातावरण बिघडले होते. अमरावती येथील हिंसाचार घडून गेला आता राज्य सरकारने तेथील परिस्थिती आटोक्यात आणली असल्याची माहिती ...
ठाकरे सरकार कारवाई करताना गट, पक्ष पाहत नाही – संजय राऊत
मुंबई: महाराष्ट्रात राजकारण वेगळ्याच वळणावर जात असल्याचे अनेक महिन्यांपासून बघायला मिळत आहे. राजकीय पातळीवरून वयक्तिक पातळीवर देखील आता हे राजकारण सुरू झाले आहे. त्याच ...
ठाकरे सरकार कारवाई करताना गट, पक्ष पाहत नाही – संजय राऊत
मुंबई: महाराष्ट्रात राजकारण वेगळ्याच वळणावर जात असल्याचे अनेक महिन्यांपासून बघायला मिळत आहे. राजकीय पातळीवरून वयक्तिक पातळीवर देखील आता हे राजकारण सुरू झाले आहे. त्याच ...
महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेचा किती बोजवारा उडाला आहे त्याचा ‘हा’ उत्तम नमुना- अतुल भातखळकर
मुंबई: कोरोनाचा फटका आरोग्यव्यवस्थेमधील विविध यंत्रणांना बसला असतानाच आता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वांत जास्त रक्त वाया गेले असून, महाराष्ट्राचा नंबर ...