मनसे
Breaking News : मतमोजणीला सुरवात होताच भाजप १७ जागेवर, कॉंग्रेस ३ जागेवर आघाडीवर
टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली ...
उमेदवार निकाला आधी देवदर्शनाला, तर दिल्लीमध्ये मोदी सरकारसाठी होम-हवन
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात असलेल्या अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ...
शिवाजीराव देशमुखांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजप-सेनेचा विजय पक्का ?
टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेस सदस्य शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी ७ जूनला पोटनिवडणूक होणार असून त्याच ...
शेतकरी प्रश्नावर मनसे आक्रमक , मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत पाटलांची भेट
टीम महाराष्ट्र देशा : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी प्रश्न आणि राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर कमालीची आक्रमक झालेली दिसत आहे. त्यामुळे विधानसभा ...
‘आघाडीच्या रुळावर धावणारं मनसेचं इंजिन एक्झिट पोलमध्ये फेल’
टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीत महायुती विरोधात सभा घेणाऱ्या राज ठाकरेंचा लोकसभा निवडणूक निकालाच्या एक्झिट पोल नुसार झिरो इफेक्ट झाल्याचे दिसून येत आहे. २०१४ ...
१७व्या लोकसभेचे मतदान पूर्ण, महाराष्ट्रचं मैदान कोण मारणार याची उत्सुकता
टीम महाराष्ट्र देशा : १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान आज पार पडले. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या ...
राज ठाकरेंच्या पाठींब्याचा फायदा, मनसैनिकांनी देखील मदत केली – उर्मिला
टीम महाराष्ट्र देशा: देशाच्या दृष्टीने चुकीच्या असलेल्या गोष्ठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक दाखवून दिल्या, त्यांनी पक्ष आणी निवडणुका बाजूला ठेवून अनेक ...
मोदींनी असं काय केलं आहे; की त्यांना पत्रकारांची भीती वाटते : राज ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीचा प्रचार संपण्याआधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेसाठी पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते. ...
मोदी-शहांनी दादागिरी केली, मग ममतांनी केली तर काय फरक पडतो : राज ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला होता. भाजपने यासाठी तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ...
… म्हणून ५ वर्षानंतर पत्रकार परिषद घ्यावी लागली : अशोक चव्हाण
टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीचा प्रचार संपण्याआधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेसाठी पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते. ...