खासदार
निवडणुकीच्या काळात दारोदार फिरणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गेले, सुजय विखेंचा थेट सवाल
अहमदनगर : कोरोनामुळे राज्याची स्थिती बिकट होत चालली आहे. सरकार आपल्या परीने सर्व उपाय करत आहे. मात्र अशा अवस्थेत जनतेला त्यांनी निवडणून दिलेल्या लोकप्रतिनिधी ...
#व्यक्तिविशेष : मुख्यमंत्र्याचा विश्वास सार्थकी ठरविणारे शिवसेनेचे खा. राहुल शेवाळे
प्रा. नागेश वनकळसे/ मोहोळ : सध्या कोरोना ने जगभरात थैमान घातले आहे प्रत्येक जण आपापल्या परीने या महामारीशी तोंड देत आहे ,महाराष्ट्रात मुंबई शहराला ...
#व्यक्तिविशेष : मुख्यमंत्र्याचा विश्वास सार्थकी ठरविणारे शिवसेनेचे खा. राहुल शेवाळे
प्रा. नागेश वनकळसे/ मोहोळ : सध्या कोरोना ने जगभरात थैमान घातले आहे प्रत्येक जण आपापल्या परीने या महामारीशी तोंड देत आहे ,महाराष्ट्रात मुंबई शहराला ...
दणका खासदार हिना गावितांचा ! रेशन वाटपात दिरंगाई केल्या प्रकरणी दोन दुकानदारांचे थेट लायसन्स रद्द करण्याचे दिले आदेश
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात काय आणि देशभरात काय सगळीकडे एकच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे ‘ करोना ‘ या आजाराची. राज्यातल्या ३६ जिल्ह्यांपैकी फक्त ...
महाराष्ट्र राज्यसरकारने ही सर्व आमदारांचा दोन वर्षांचा विकासनिधी आणि 30 टक्के वेतन कपात करावी
मुंबई : केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व खासदारांचा दोन वर्षांचा स्थानिक विकास निधी तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री सर्व खासदारांचे वेतन 30 टक्के ...
२०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्व खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात : प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली : देशभरातली करोनाग्रस्तांची संख्या ४ हजाराच्या वर गेली आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे. मात्र त्यानंतरही कोरोनाशी लढा सुरूच राहणार आहे. आपल्या देशावर ...
देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यभरातील सेवाकार्याचा आढावा
मुंबई : गेले तीन दिवस विविध पदाधिकारी, आमदार, खासदार, महापौर, जिल्हापरिषद अध्यक्ष, मंडल आणि बूथ कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष यांच्याशी एकूण 5 संवादसेतूच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर ...
करोनाविरुद्धच्या लढाईसाठी BCCIने दिले तब्बल ‘एवढे’ कोटी
नवी दिल्ली : करोनाचे संकट भारतात देखील आले असून ते दिवसेदिवस वाढत चालले आहे. केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशा संकटाच्या ...
करोनाविरुद्धच्या लढाईसाठी BCCIने दिले तब्बल ‘एवढे’ कोटी
नवी दिल्ली : करोनाचे संकट भारतात देखील आले असून ते दिवसेदिवस वाढत चालले आहे. केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशा संकटाच्या ...
अन्न-औषध वितरणाला सर्वोच्च प्राधान्य द्या : देवेंद्र फडणवीस
मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू असताना एकट्या मुंबई महानगरातील 10 लाख गरजूंपर्यंत पोहोचण्याचा निर्धार आज मुंबई भाजपाने केला. ही मदत ...