खासदार
देशासाठी काहीपण! कोरोना योद्ध्यांनी ‘अशी’ केली नदी पार
लडाख: संपूर्ण जगाला कोरोना महामारीमुळे अनेक संकटाना सामोरी जावे लागले आहे. देशात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...
येत्या १५ जूनला ओबीसी मोर्चा निघणारच, आक्रमक प्रकाश शेंडगेंनी सरकारची डोकेदुखी वाढवली
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींकडे मराठा आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणासह ओबीसींच्या आरक्षणावर ...
ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठीच, उदयनराजेंचा टोला
सातारा : मराठा आरक्षणप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे ...
ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठीच, उदयनराजेंचा टोला
सातारा : मराठा आरक्षणप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे ...
उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
पुणे : “मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या ...
संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? नीलेश राणे यांचा खोचक प्रश्न
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवरुन केलेल्या वक्तव्यावर चांगल्याच प्रतिक्रीया उमटल्या आहेत. त्यातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रीया चर्चेत राहिली. ...
जयभवानी नगरवासियांची दरवर्षी पावसाळ्यात एकच ओरड; ‘यंदा तरी पालिका पावणार का?’
औरंगाबाद : शहर आणि परिसरात रविवारी (दि.७) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला. अरुंद पुलामुळे जय भवानी नगरमधील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने तारांबळ ...
जयभवानी नगरवासियांची दरवर्षी पावसाळ्यात एकच ओरड; ‘यंदा तरी पालिका पावणार का?’
औरंगाबाद : शहर आणि परिसरात रविवारी (दि.७) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला. अरुंद पुलामुळे जय भवानी नगरमधील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने तारांबळ ...
‘संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर, आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा’
सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सरकारकडून पावले टाकण्यात येत आहेत, आणि भविष्यातीही टाकली जातील. कायद्याने आरक्षण कसे घेता ...
मला अरविंद सावंत याचं नाव घ्यायचं नाही ते फार हुशार आहेत – संभाजीराजे
रायगड : येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा ...