आर्थिक निकषावर आरक्षण
मराठा आरक्षणासाठी राजकारण बाजूला ठेवून प्रयत्नशील राहू : देवेंद्र फडणवीस
मुंबई : स्थानिक स्वराज संस्थेतील ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. हा महाविकास आघाडी सरकारला नार्केतपणा आहे. ज्यावळी ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता ...
…अन्यथा भाजपा ओबीसी मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार ; सरकारला इशारा
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्यसरकार व अन्य लोकप्रतिनिधि यांच्यावतीने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून यापुढे राज्यातील स्थानिक ...
‘ना मराठ्यांचे आरक्षण टिकवले ना ओबीसींचे ;पनवती ठाकरे सरकारला फक्त दारूबंदी उठवायला जमली’
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाअंतर्गत राखीव जागांच्यासंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ...
मराठा आंदोलकांवरील गुन्हे लवकर मागे घेणार, गृहराज्यमंत्र्यांचं आश्वासन
टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभर रान पेटवल होत. या आंदोनात काही ठिकाणी हिंसा देखील झाली होती. मराठा समाजाच्या भावना ...
आझाद मैदानावर ब्राम्हण समाजाचे आंदोलन ; आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक
टीम महाराष्ट्र देशा : मराठा, धनगर, मुस्लीम पाठोपाठ आता ब्राम्हण समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. आज आझाद मैदानात ब्राम्हण समाजातील अनेक लोक देशभरातून ...
मनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा
टीम महाराष्ट्र देशा : भाजप निवडणुकीच्या काळात मोठा काळाबाजार करते. मुंबई महापालिकेत भाजपने मनसेचे नगरसेवक 5 कोटी देऊन फोडले आहेत. अमितच्या लग्नाची पत्रिका देताना ...
लोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील
टीम महाराष्ट्र देशा – लोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे. १५ लाख नाही पण किमान पन्नास-साठ हजार तरी खात्यात येतील अशी ...
उद्यापासून ‘या’ राज्यात लागू होणार सवर्णांना आरक्षण
टीम महाराष्ट्र देशा : केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच सवर्णातील आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली.आता गुजरात हे आरक्षण लागू करणारे पहिले ...
उमेदवार निवडून येणे महत्त्वाचे आहे मग तो राष्ट्रवादीचा असो अथवा काँग्रेसचा, ८ जागांच्या तिढ्यावर पवारांचे सूचक विधान
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या 40 जागावाटपांबाबतचा विषय संपला आहे. तर 8 जागांचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बसून घ्यावेत. तर राहुल गांधीसोबत याविषयावर चर्चा ...
उमेदवार निवडून येणे महत्त्वाचे आहे मग तो राष्ट्रवादीचा असो अथवा काँग्रेसचा, ८ जागांच्या तिढ्यावर पवारांचे सूचक विधान
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या 40 जागावाटपांबाबतचा विषय संपला आहे. तर 8 जागांचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बसून घ्यावेत. तर राहुल गांधीसोबत याविषयावर चर्चा ...