अमित शाह

कंगनाला अटक करा; नवाब मलिकांची मागणी 

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून कंगनाचा पदमश्री काढून घ्यावा आणि तिला अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ...

कंगनाला अटक करा; नवाब मलिकांची मागणी 

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून कंगनाचा पदमश्री काढून घ्यावा आणि तिला अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ...

रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी

नवी दिल्ली :  हिंदुंमध्ये पवित्र मानल्या जाणा-या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. त्यानंतर आता तिरुमाला तिरुपती देवस्थान  आयोजित केलेल्या ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई

वाशिम – जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून निधी मागणीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. नुकसानग्रस्त  ...

महात्मा गांधीजींनंतर लोकांच्या मनावर पकड साधणारा मोदींशिवाय दुसरा लोकनेता नाही- राजनाथ सिंह

नवी दिल्ली : शुक्रवारी(२९ ऑक्टो.)‘डिलिव्हरिंग डेमोक्रसी’ या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या चर्चासत्राची सांगता झाली. यावेळी बोलत असतांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ...

पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या अभिनंदनाचा, काँग्रेस नेत्यांनी मांडला ठराव

सांगली : शुक्रवारी(२९ ऑक्टो.) भाजपची सत्ता असलेल्या जिल्हापरिषदेत काँग्रेसच्या गटनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे कौतुक करून अभिनंदनाचा ठराव मांडला. ...

30 वर्ष जुना प्रश्न संपुष्टात; देवेंद्र फडणवीसांनी मानले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे आभार

नवी दिल्ली : गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांवर प्राप्तीकर विभागाच्या नोटीसेस येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी ...

‘शेतकऱ्यांना जरा देखील मदत करू न शकणारे जलयुक्त शिवार योजनेवर बोट ठेवतात, हेच हास्यास्पद आहे’

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समित्या महाविकास आघाडी सरकारने स्थापन ...

‘देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे शेतकरी हिताचे होते ते परत एकदा जनतेसमोर आलंय’

मुंबई –माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समित्या महाविकास आघाडी सरकारने स्थापन केल्या ...

जम्मूच्या नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचे युग आता संपले आहे – अमित शाह

श्रीनगर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे नुकतेच जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, त्यांनी जम्मू इथे भारतीय तंत्रज्ञान ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!