ठाकरे सरकार
हे खरंच सरकार नाही ‘सर्कस’ आहे, नितेश राणेंनी डागली ‘ठाकरे सरकार’वर तोफ
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसने विळखा घातलेला असताना आता राजकीय वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रालयाने केलेल्या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या ...
मंत्र्यांच्या गाड्यांवर सरकारची उधळपट्टी; निलेश राणेंनी डागली तोफ
मुंबई – राज्य सरकारची आर्थीक परिस्थिती नाजूक आहे. पैसा अत्यावश्यक सेवेवर खर्च करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या ...
संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्यासाठी बसभाडे वसूल करणे ठाकरे सरकारला शोभते का ?
त्रंबकेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इतिहासात प्रथमच आषाढी एकादशीला संतांच्या पालख्या एसटीमधून पंढरपूरला घेऊन जाण्यात आल्या आहेत. दरवर्षी लाखो वारकरी हरी नामाचा गरज करत ...
‘ठाकरे सरकार’चा मोठा निर्णय राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवली
मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या १०३ एवढी झाली असून त्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत. २६ मे ते २० जून ...
‘ठाकरे सरकार’चा मोठा निर्णय राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवली
मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या १०३ एवढी झाली असून त्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत. २६ मे ते २० जून ...
‘सामना’च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत,’ती’ पत्र प्रहारमधून लवकरच छापतो’
मुंबई- सामानाचा अग्रलेख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी ...
‘सामना’च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत,’ती’ पत्र प्रहारमधून लवकरच छापतो’
मुंबई- सामानाचा अग्रलेख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी ...
‘त्याच’ दिवशी झाला चीनी कंपनीसोबत ठाकरे सरकारचा ७,६०० कोटींचा करार
नवी दिल्ली : चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. चिनी सैन्यांकडून झालेल्या भेकड हल्ल्यात ...
मंत्री घरात, जनता रस्त्यावर ; भाजप नेत्याची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका
पालघर : राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे. राज्यात मंगळवारी ( १६ जून ) १८०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले ...
ठाकरेंचा करिष्मा ! कोरोनाच्या काळात १६००० कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या
मुंबई : एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण 16 हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे. त्यामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे. आपण ...