Share

Supriya Sule | “…हे षडयंत्र कुठून होतं?”, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला खोचक सवाल

Published On: 

Supriya Sule | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर (State Govt) जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यात चालू असलेल्या घडामोडींवर वक्तव्य केलं असून शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केले आहे. तसेच भाजप पक्षावर देखील निशाणा साधला आहे.

कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी असं का करतंय. सीमाप्रश्नामागे अदृश्य शक्ती आहे. देशात होत नाहीत. अशा गोष्टी राज्यातचं का होतायत. महाराष्ट्र अस्थिर निर्माण करण्याचा एक षडयंत्र होतंय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

तसेच, रोज काहीना काही वाईट होतंय. रोजच महाराष्ट्राच्या विरोधात राज्याची बदनामी होईल, अशी वक्तव्य भाजपकडून केली जात आहेत. सत्तेतील लोकं महाराष्ट्राचं नुकसान करतात, असं देखील त्या म्हणाल्या.

सरकार ईडी सरकार सत्ता ओरबडतात. गैरवापर करतात. कुठलं मोठं काम केलंय. हास्यास्पद आहे. सिनारमाज महाराष्ट्रात पहिल्यांदा आलं. अशा वल्गना करतात. सुनील तटकरे यांनी इंदापुरात याचं आधीचं उद् घाटन केलं आहे. भाजप, ईडी सरकारला विनंती करते. स्वतःच्या राजकारणासाठी दिल्लीला खुश करण्यासाठी असं खोटं बोलू नये, असं राष्ट्रवादी नेत्या सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!