Share

केळगाव येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील विवाहीत महिलेने शुक्रवारी दि.२ दुपारी १२ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सुरेखा अर्जुन जाधव (२७) असे असुन तिचे माहेर व सासर केळगावचे होते.

विवाहीत महिला ही तिन ते चार महिन्यांपासून माहेरीच होती. मयत सुरेखाची हारनियाची शस्त्रक्रिया झाल्याने विश्रांतीसाठी ती माहेरीच होती. बेशुद्ध अवस्थेत तिला उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

आत्महत्येचे कारण मात्र अद्याप पर्यंत समजू शकलेले नाही. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुरेखा यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, सासू-सासरे, आई-वडिल असा परिवार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!