Share

साठ वर्षांत प्रथमच विलीनीकरणाची एसटी कामगारांकडून मागणी- अजित पवार

Published On: 

कर्जत : काल(१३ नोव्हें.)कर्जत तालुक्यातील विविध कामांचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी भाष्य केले.

ते म्हणाले की,’गेल्या साठ वर्षांमध्ये कधीही एसटीचा विलीनीकरणाचा प्रश्न उपस्थित केला गेला नाही. कामगारांकडून प्रथमच ही मागणी लावून धरली जात आहे. या साऱ्यामागे भाजप असून ते जाणीवपूर्वक हे आंदोलन घडवत आहेत.’ तसेच विरोधकांच्या या राजकारणामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहनही पवार यांनी केले.

दरम्यान, यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, दत्ता भरणे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषा गुंड, कपिल पाटील, घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!