Share

शुभमनची दुखापत गंभीर ; ‘एवढे’ दिवस रहावे लागणार मैदानाबाहेर

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवामुळे कोट्यावधी भारतीय चाहत्यांची मने मोडली. या महान सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या विजयाबद्दल मोठे दावे केले जात होते. पण डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले.

या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. त्या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. या मालिकेपुर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील जायबंदी झाला आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल दुखापतीमुळे खेळू शकणार नाही अशा सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या.

पण त्याला कोणती दुखापत झाली हे समजले नव्हते, आता याबाबत माहिती मिळाली आहे. गिलच्या पायाला गंभीर दुखापतझाली असून त्याला किमान पुढील दोन महिने मैदानाबाहेर रहावे लागणार आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या किमान पहिल्या तीन कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही, हे निश्चित असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!