Share

Ambadas Danve | शाळेत दाखला अन् मुले शिक्षणासाठी मदरशात ; अंबादास दानवे यांनी घेतली दखल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सध्या राज्यांमध्ये मदरसे सुरू आहे, आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही कमी होत चालली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने काही निर्णय घेतले त्याचे स्वागत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. शाळा सोडून मदरशामध्ये गेल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. यावर शिक्षण विभागाने नियंत्रण आणायला हवे, अशी आमची मागणी आहे.

https://youtu.be/ExLlaunO2X4

बरेच विद्यार्थी शाळा सुरू असताना मदरशेत जाताना दिसून येतात त्यामुळे शिक्षणाची गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो मदरशात ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं पण शाळेचा जो वेळ आहे, त्यावेळेस शाळेत हजर राहणे आवश्यक आहे. म्हणून शिक्षण विभागाने एक पाऊल उचलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या गोष्टी होत असताना शाळा सोडून जर मदरशाला जाऊ देत असेल तर हे चुकीचं आहे. शाळेचे वेळ सोडून मदरशाच शिक्षण द्यावं शाळेच्या वेळेत शिक्षण देणे हे चुकीचंच आहे. कायद्याला धरून नियमांना धरून असंच आहे म्हणून शाळा सोडून जर मदरशाला जाणं चुकीचा आहे, आणि शिक्षण विभागाने यावर नियंत्रण आणलंच पाहिजे मी या निर्णयाचे स्वागत करतो.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!