Share

“केंद्रीय तपास यंत्रणांचा खुळखुळा झालेला आहे”- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु आहे. त्यानिमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत नागपुरात दाखल झालेले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. दरम्यान ईडी च्या कार्यवायांसंबंधी पत्रकाराने प्रश्न विचारला असता केंद्रीय तपास यंत्रणांचा खुळखुळा झालेला आहे आणि सगळ्यांना तो दाखवून घाबरवले जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

“हे एक राजकीय षडयंत्र आहे. जिथे भाजपचे राज्य नाही, भाजपचे मुख्यमंत्री नाहीत, फक्त तिथेच ईडीच्या कारवाया होत आहेत. युपीए सरकारच्या काळात १० वर्षात फक्त २३ धाडी पडल्या होत्या. परंतु गेल्या सात वर्षात जवळपास २३ हजार धाडी पडल्या”, असा आरोप राऊत यांनी भाजपवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!