Share

“… करण्यापेक्षा ‘अग्निवीर’ होऊन शत्रूच घर जाळा”, सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात सध्या अग्निपथ योजनेवरून राजकारण तसेच सामाजिक वातावरण चांगलेच चिघळत आहे. देशभरात याविरोधात निदर्शने केली जात आहेत. तरुंणानी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. यावरच आता भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी मोठे वक्तव केले आहे.

“पत्थरवीर बनुन स्वतःच घर उध्वस्त करण्यापेक्षा अग्निवीर होऊन शत्रूच घर जाळा”, असे ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केले आहे. दरम्यान या योजनेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम सरकार सातत्याने करत आहे. भारतीय हवाई दलाने आपल्या वेबसाइटवर या योजनेची माहिती दिली आहे.

भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, अग्निवीरांना ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याच सुविधा लष्कराच्या जवानाला दिल्या जातील. एक सैनिक जसा जगतो तसाच जीवन अग्निवीरही सैन्यात जगेल. याशिवाय अनेक सुविधा या अग्निवीरांना दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!