मुंबई : महाराष्ट्राच्या बाहेर ढुंगणाला पाय लाऊन पळाले भिकाऱ्या सारखे का फिरताय शिवसैनिक आहात तर बकरी सारखे म्या म्या का करता फ्लोअर हाऊस मध्ये कोणात किती दम हे समजेल
मुंबईत आल्यावर खेला होबे !
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आरोप केला आहे की, आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याची जबादारी सरकारची असते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, “ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यांनी ढुंगणाला पाय लावून राज्यातून पलायन केले आहे. त्यांना आमदार म्हणून सुरक्षा आहे. आमदारांना सुरक्षा असते कुटुंबियांना नाही. महाराष्ट्रात या, आपल्या राज्यात या. असे वणवण का फिरताय?भिकाऱ्यासारखे फिरू नका. तुम्ही वाघ आहात बकरीसारखे का म्या म्या करत आहात.” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

