Share

झोपा काढणाऱ्या महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ ची आठवण

Published On: 

औरंगाबाद: औरंगाबादची कचराकोंडी गेल्या २६ दिवसापासून सुटत नसून शहरात ठिकठिकाणी कचरा दिसत आहे. आता पर्यंत झोपा काढणाऱ्या महापालिकेला शेवटी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ ची आठवण आली आहे.

या अधिनियमानुसार दररोज शभंर किलोपेक्षा जास्त कचरानिर्मिती करणाऱ्यांना  नोटिसा पाठवण्यात येत आहेत. यामध्ये शासकीय वैद्कीय महाविद्यालय, कँन्सर हॉस्पिटलचा समावेश आहे.  निघणाऱ्या कचऱ्याची तुम्हीच विल्हेवाट लावा अश्या नोटीस मनपाकडून  पाठवण्यात येत आहेत. घाटी कँन्सर हॉस्पिटल मध्ये दररोज दोन टन कचरा निघतो. महापालिकेतर्फे मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यात येते असली तरी इतर कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी असे या नोटिसांमध्ये सांगण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!