Share

महाराष्ट्राचा विक्रम, ३ कोटी नागरिक ठरले पहिल्या लसीचे लाभार्थी – राजेश टोपे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर कोरोना लसीची माहिती देत राज्याने लसिकरणात विक्रम केल्याचे म्हटले आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी १६ लाख ९ हजार २२७ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर कोरोन प्रतिबंधात्मकचे दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांची संख्या १ कोटीच्या पार पोहचली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्यामुळे लसीकरणात राज्याने हा नवा विक्रम केला आहे.

दरम्यान राज्यात आतापर्यंत ६२ लाख कोरोनाचे रुग्ण होऊन गेले आहेत. त्यापैकी दीड लाख कोरोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर पुन्हा नव्याने राज्यात ४ हजार नवीन  कोरोनाचे रुग्ण आढळून  आली आहेत. त्यामुळे राज्याने लसीकरणावर जोर दिला असल्याचे स्पष्ट होते.

पहिला डोसच्या लाभार्थ्यांची संख्या जरी अधिक असली तरी अजूनही दुसरा डोस नागरिकांना  उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे अजूनही नागरिक लसीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान १ कोटी नागरिकांनी कोरोना विरोधाचे दोन्ही लस घेतल्या आहेत. त्यामुळे राज्यात लसीकरणाचा रेट अधिक असल्याचे यातून स्पष्ट होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!