🕒 1 min read
अमरावती : अमरावती शहरात काल १७ तासात दोन जणांच्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे, या घटनेनंतर अमरावती शहरात आमदार रवी राणा यांनी पुन्हा पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला, दंर आठवड्याला खुनाच्या हत्या होत आहे.
आता त्यामुळे पोलीस आयुक्त ह्या अमरावती सांभाळन्यात फेल झाल्या आहेत, त्यांचा गुन्हेगारावर वचक राहली नाही. अमरावतीत कायदा व सुव्यवस्था राहली नाही. असा आरोप रवी राणा यांनी केला त्यामुळे मी या संदर्भात गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. अशी माहिती राणा यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | “रूपाली चाकणकर आहेत तरी कुठे?” अमोल मिटकरी प्रकरणावरुन भाजपचा सवाल
- Deepak Kesarkar | शाळेमध्ये नोंद आणि शिक्षण मदरशामध्ये ; मंत्री दीपक केसरकर कारवाई करणार
- Aditya Thackeray | काँग्रेसचेही नऊ आमदार फुटणार?, आदित्य ठाकरे म्हणाले…
- Amol Mitkari | अमोल मिटकरींवर कारवाई होणार? गृहमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
- Prashant Bamb | “5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त मी स्वत: …”; प्रशांत बंब यांचे माध्यमांसमोर विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
