Share

युक्रेनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे मुंबईत रावसाहेब दानवेंनी केले स्वागत

Published On: 

मुंबई: रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जगात तनावाचे वातावरण बघायला मिळत आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले असून त्यांना परत भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई विमानतळावर युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे.

युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यंन मुंबई विमानतळावर स्वागत करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला आहे. तसेच युक्रेनमधून सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू असल्याचे देखील दानवे यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!