Share

मराठा मोर्चात आलेले 98 टक्के लोक भाबडे; इतरांना राजकारण करायचंय होत – राज ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मराठा मोर्चात आलेले ९८ टक्के लोक हे भाबडे होते तर इतरांना मोर्चाचे केवळ राजकारण करायचं होत असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ब्राम्हण सेवा मंडळाकडून दादरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रकट मुलाखती वेळी राज ठाकरेंनी बोलताना अनेक मुद्यांना हात घातला त्यावेळी त्यांनी मराठा मोर्चात करण्यात आलेल्या राजकारणावर टीका केली आहे.

पुढे राज म्हणाले, आपण पक्षात जात पाहून कोणाला तिकीट देत नाही.मात्र, जातीची आरक्षणं असतात तेव्हा माणसं शोधावी लागतात आर्थिकदृष्ट्या मागासांनाच फक्त आरक्षण देण्यात याव. तर आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध असल्याच राज ठाकरे यांनी यावेळी सांगितल आहे.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!