Share

‘निवडणूक आली की चढायला लागते’; राज ठाकरेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १६ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा सोहळा पुण्यात पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) या वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करतील. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा मुंबई बाहेर पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की निवडणूक होऊच नयेत असंच यांना वाटत आहे. तसेच गेल्या नोव्हेंबर पासूनच मी सांगत होतो की मार्चमध्ये निवडणुका होणार नाहीत, तसंच झालं आहे. आता ओबीसी अरक्षणाचं कारण पुढे करून निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, निवडणुक जवळ आली की चढायला लागते, असं बोलताच मनसैनिकांनी जल्लोष केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!