Share

ब्रिस्बेनमध्ये लॉकडाऊन; कसोटीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह

Published On: 

🕒 1 min read

सिडनी : क्वीन्सलॅण्ड सरकारच्या कोरोनासंबंधितच्या कडक नियमांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्राद्वारे टीम इंडियाच्या खेळाडूंना या कसोटीसाठी सूट देण्यात यावी, अशी मागणी केली होती. पण यानंतर 24 तासांच्या आतच ब्रिस्बेनमध्ये तीन दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

चौथ्या कसोटीदरम्यान 36 हजार क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पुढाकार घेण्यात आला होता. पण आता ब्रिस्बेनमध्ये कोरोनाबाधित वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात येणार नाही.

दरम्यान, चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. पण भारतीय टीमला चौथ्या टेस्टसाठी ब्रिस्बेनला जायचं नाही, अशी बातमी समोरआली होती. यामागचं प्रमुख कारण टीमला पुन्हा क्वारंटाईन व्हायचं नाही, कारण सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!