जालना : शेतकरी हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची “एक देश एक बाजार” संकल्पना, कृषी सुधारणा विधेयक 2020 मुळे शेतकरी व ग्राहक यातील मध्यस्थ दूर झालं आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.
मध्यस्त दूर केल्याने शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळणार अल्पभूधारक शेतकऱ्यांना या शेती कायद्याचा फायदा होणार असून राज्यात आणि परराज्यात असणारे शेतमाल विक्रीचे अडथळे दूर झाल्याने मालाच्या किंमती स्थिर राहतील. मार्केटिंग आणि वाहतुकीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळेल. एक देश एक बाजार या संकल्पनेमुळे शेतमाल पिकविणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या माल कुठे व कोणत्या भावात विकायचा आहे. याची पूर्ण मुभा मिळणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/351390335987149/
महत्वाच्या बातम्या :
- चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतांचे तात्काळ पंचनामे करण्याचे ‘या’ आमदाराचे निर्देश
- ‘माँ’ तुम्ही आम्हाला पोरकं केलंत ; सुबोध भावे झाले भावुक
- श्रीगोंदे तालुक्यासाठी वरदान ठरलेले विसापूर धरण ओव्हर-फ्लो
- लोकशाहीमध्ये डोक्यांवर बंदुका ठेवून मार्ग काढायचे नसतात : संदीप देशपांडे
- खड्ड्यांमुळे शिवसेना झाली आक्रमक; महापालिका आयुक्तांनाच शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून पायी फिरवले


