मुंबई : अर्जुन रामपालचा २००० मध्ये अशोक मेहता दिग्दर्शित ‘मोक्ष’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. तथापि, हा दुसरा चित्रपट प्यार, इश्क आणि मोहब्बत नंतर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने सुनील शेट्टी आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत भूमिका साकारल्या होत्या. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कामगिरी करु शकले नाहीत.
परंतु दोन्ही चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले. २००२ मध्ये, त्याने आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीकडून ‘फेस ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला. त्यांनतर कोणत्याही भूमिकेला एवढी प्रसिद्धी मिळाली न्हवती तेवढी प्रसिद्धी फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ 2007 मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी मिळाली, जो बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा हिट चित्रपट होता.
यादरम्यान सध्या अर्जुन रामपाल आणि त्याची मैत्रीण जोरदार चर्चेत आहेत. मध्यनतरी अर्जुनच्या घरी एनसीबी धाड मारली होती. अमली पदार्थ सेवन प्रकरणात एनसीबी कडून हि कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी अर्जुन आणि त्याच्या मैत्रिणीची चौकशी केली गेली होती.
महत्वाच्या बातम्या
- … तर भाजपा मराठा आंदोलनाचं नेतृत्व करण्यास तयार आहे
- प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयाला ED कडून अटक, मुलाची आज पुन्हा चौकशी
- २६/११ : वीर शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
- बौद्धजन पंचायत समिती या धार्मिक संघटनेत मी कधीही ढवळाढवळ केली नाही – रामदास आठवले
- लक्ष्मी विलास बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


