Share

‘….नाहीतर टीम इंडिया मालिकेत २-० ने पुढे असती’ इंग्लंडच्या माजी कर्णधाराने उपटले जो रुटचे कान

Published On: 

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यावर दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी यजमान इंग्लंडला तिसरी कसोटी जिंकणे महत्वाचे आहे. लॉर्डस कसोटीत झालेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या संघावर सर्वस्तरातून टीका होत आहे. यात आता इंग्लंडचे माझी कर्णधार मायकल अर्थटन यांनी देखील सामील झाले आहे. जर पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी पाऊस आला नसता तर भारतीय संघ मालिकेत १-० असा पुढे असता. असे ते म्हणाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, ‘लॉर्डस् कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडने अत्यंत बालिश खेळ केला. मात्र अवघड परिस्थितीत टीम इंडियाने ज्याप्रकारे खेळ केला. ते बघून कुणीही सांगू शकत की मालिकेतील पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी जर पाऊस नसता आले तर भारतीय संघ मालिकेत १-० असा पुढे असता’ असे ते म्हणाले. मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या २५ ऑगस्ट मासून सुरू होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!