🕒 1 min read
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून लोकल सुरु करण्याची मागणी होत होती. नुकतेच १५ ऑगोस्ट रोजी लोकल सुरु होईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. व्यापार बंद असल्या कारणाने व्यापारी आंदोलन करत होते. मात्र आता शिथिलता देण्यात आली आहे. असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. श्रावण सुरु झाला आहे. त्यात मंदिरे बंद आहे. यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अनेक वक्तव्य आले व टीका आल्या.
तसेच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला या सर्व मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा दिला. त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हंटले की, लोकल सहजतेने सुरु झाल्या नाहीत, पुण्यातील व्यापाऱ्यांना देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. तसेच मंदिरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन झाले तरच कदाचित सर्वसामान्य भाविकांचा आक्रोश महाविकास आघाडी सरकार ऐकेल.’ असे ते म्हणाले.
लोकल सहजतेने सुरु झाल्या नाहीत, पुण्यातील व्यापाऱ्यांना देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. तसेच मंदिरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन झाले तरच कदाचित सर्वसामान्य भाविकांचा आक्रोश महाविकास आघाडी सरकार ऐकेल. pic.twitter.com/8komyYMELH
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 10, 2021
मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधताना असे म्हणले होते. येत्या सणांना आपल्याला सर्व नियम पळून कोरोन टाळावा लागेल. तसेच लसीकरण आणि अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले होते. दरम्यान मंदिरे उघडण्याच्या विषयावर ते अध्यापही काही बोललेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं ठाकरे सरकारच झिंगलंय कारण कुटुंब वसुलीत रंगलय’
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
- नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!
- मंत्रिमंडळ “खो खो” आणि अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळताय, भाजपचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
