Share

Ambadas Danve : बंडखोरी केलेल्या पाच जणांपैकी एकही आमदार निवडून येणार नाही – अंबादास दानवे

Published On: 

औरंगाबाद : अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना औरंगाबाद मधील शिवसेनेतील बंडखोर आमदारांवरही टीका केली. संदीपान भुमरेला मी आमदार निवासमध्ये कोंडून ठेवले, तिकीट दिले आणि आमदार केले. आता त्यांनी गद्दारी केली, असा आरोप त्यांनी केला.

अब्दुल सत्तारांवर टीका करताना ते म्हणाले, की हा हिरवा साप सारड्यासारखा रंग बदलतो. आम्ही सिल्लोडमध्ये मोठी सभा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. गद्दारांना माफी मिळणार नाही असा इशाराही यावेळी खैरेंनी बंडखोर आमदारांना दिला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!